konkandhara.com

  • Home
  • बातम्या
  • रत्नागिरी | भक्ती मयेकर प्रकरणात नवा ट्विस्ट : सायली बारमध्ये सापडला मोबाईल, तपासात नवे धागेदोरे
Image

रत्नागिरी | भक्ती मयेकर प्रकरणात नवा ट्विस्ट : सायली बारमध्ये सापडला मोबाईल, तपासात नवे धागेदोरे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील गाजलेल्या भक्ती मयेकर मृत्यू प्रकरणात नवं वळण आलं आहे. सायली बारमध्ये पोलिसांना मोबाईल फोन सापडला असून, तो मोबाईल मृत पावलेल्या भक्ती मयेकर यांचाच असल्याचं निष्पन्न झालं आहे.

मोबाईलमुळे तपासाला नवं बळ

या मोबाईलच्या तपासातून गुन्हेगारांची नवी नावं, पुरावे व संभाषणाचे रेकॉर्ड्स समोर येण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या मोबाईलचा तांत्रिक तपास सुरू केला असून सायबर सेलची मदत घेतली जात आहे.

जिल्ह्यात खळबळ

मोबाईल सापडल्यानंतर संपूर्ण रत्नागिरीत या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. मृत्यू प्रकरणात कोणाचा सहभाग आहे याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

Releated Posts

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार

रत्नागिरी : दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो. यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध…

ByByEditorial मई 15, 2026

सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी

प्रलंबित वॉटर पाईपलाईन कामावरून आमदार दिपक केसरकर, नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोंसले यांनी कंत्राटदारांना धरले धारेवर सावंतवाडी : भूषण…

ByByEditorial मई 15, 2026

भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा सिंधुदुर्ग : भूषण सावंत : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना…

ByByEditorial मई 15, 2026

रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे

तालुकास्तरीय कृषी मेळाव्याला शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद कोलाड (शरद जाधव ) जिल्ह्यातील काही तालुक्यांत कृषी मिळावे आयोजीत झाले, त्यातील…

ByByEditorial मई 15, 2026
Image Not Found
Image Not Found

Gallery

राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त जनजागृती मोहीम; जिल्ह्यात वर्षभर उपाययोजना राबविणार
सावंतवाडीत विकासकामांचा आढावा अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानच्या ओपीडीसाठी जागेची पाहणी
भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन
रासायनिक खतांचा वापर कमी करा, शाश्वत शेतीकडे वळण्याची गरज, आयोजन कौतुकास्पद ; ना अदिती तटकरे
वरसे ग्रामपंचायत हद्दीत कचरा जाळणाऱ्या आदिवासी बांधवांचा शॉक लागून मृत्यू.
रत्नागिरी शहरात पूर्व वैमनस्यातून तरुणाला मारहाण; एकावर गुन्हा दाखल
नदीपात्रातील उर्वरित गाळ काढण्याचे काम तत्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
‘माझ्या माहेरच्या साडी’च्या मानकरी ठरल्या कमल नाईक
लोकशाहीचा गळा घोटणारे राजभवन | संघराज्य रचनेसमोरील मोठे आव्हान